पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी पाट्या लावण्यासाठी आज शेवटचा दिवस

इमेज
  मुंबई :  मराठी पाट्या  लावण्यासाठी आज शेवटचा दिवस मराठी पाट्या दुकानदाराने लावले नाही तर पालिकेकङून  कारवाई सुरू होईल : मराठीत मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारी मुदत आज संपली तर सोमवारपासून मराठी पाट्या दिसल्या नाही, तर दुकान चालकावर प्रती कर्मचारी दोन हजार रुपये दंड करण्यात येईल. : पालकेकडून कोणतेही नोटीस न देता आज कारवाई होणार आहे, तीन वेळा दुकानदाराला मुदतवाढ दिलेले आहे ,मुंबईतील सगळे पाट्या मराठीत होणार का? : मुंबईतील अजून पण पाट्या ह्या इंग्रजीमध्येच आहे पालिकेची कारवाई न होता मराठीत होणार का हे पाहावे लागणार आहे. : मनसे पण आता आक्रमक झाले आहे पालिकेने 75 कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि आता कारवाई थेट केली जाणार आहे.

जगातील सात आश्चर्यांनंतर हे ठिकाण आठवे आश्चर्य बनले आहे, येथील सौंदर्य तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.

इमेज
1जगातील सात आश्चर्यांनंतर हे ठिकाण आठवे आश्चर्य ठरले.एकाबातमीनुसार कंबोडियाच्या मध्यभागी असलेले अंगकोर वाट हे इटलीतील पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. जर तुम्हाला हे माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की इतर इमारतींप्रमाणेच या इमारतींनाही अनधिकृत शीर्षक देण्यात आले आहे. या जागेने इटलीच्या पोम्पेईला शर्यतीतून बाहेर काढले आहे आणि स्वतःच अनधिकृतपणे आठवे आश्चर्य बनले आहे. तुम्हाला या ठिकाणाबद्दल सांगतो अंगकोर वाट बद्दल अंगकोर वाट हे विस्तीर्ण मंदिर परिसर आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे ठिकाण जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे जे दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटकांना आकर्षित करते. इतिहास 12व्या शतकात राजा सूर्यवर्मन II याने बांधलेले, अंगकोर वाट हिंदू देव विष्णूला समर्पित होते. मात्र, कालांतराने त्याचे बौद्ध मंदिरात रूपांतर झाले. हिंदू आणि बौद्ध पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शविणारे, हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात रूपांतरित झालेल्या मंदिराच्या भिंतींवर जटिल कोरीवकाम पाहिले जाऊ शकते. वास्तू सौंदर्य अंगकोर वाटला त्याच्या वास्तुकलेच्या तेजामुळे जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखल...

7/12 land records : आता , सात-बारा, नकाशासह पाहता येणार रेडीरेकनरचे दर 2023

इमेज
  7/12  land records : आता,  सात-बारा, नकाशासह पाहता येणार रेडीरेकनरचे दर 2023 November 20/2023 by Infopedia24. In 7/12 land records:   तुम्हाला नकाशासह व सात-बारा उताऱ्यासह दिसणार आहेत,जमीन किंवा एखाद्या इमारतीमधील फ्लॅटचे  सरकारी बाजार मूल्य किती आहे? आणि हे लगेच , तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क , विभाग अशा स्वरूपाची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी नकाशांचा वापर केला जाणारा असून आणि त्याला रेडीरेकनरचे दर व सात-बारा उतारा जोडला जाणार आहे. 7/12 land records:  या सुविधेमुळे तुम्ही खरेदी करत असलेली एखादी जमीन किंवा शहरी भागातील एखाद्या इमारतीमधील प्लॉट तुम्हाला अर्थात दृश्यमान पद्धतीने दिसणार आहे शहरांलगतच्या जमीन खरेदी प्रकरणात अनेकदा नागरिकांची फसवणूक होत असते. खरेदी करण्यात येणारी जमीन किंवा फ्लॅट ग्रीन झोनमध्ये आहे किंवा नाही? याची त्यांना खात्री करता येत नसते. मात्र, अशा पद्धतीने संबंधित गटाचा नकाशा रेडीरेकनर दर आणि सात-बारा उतारा असल्यास त्यावरून खरेदीपूर्व खातरजमा करता येणार आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये डिसेंबरअखेर ही सुविधा दिली जाणार अ...

Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

इमेज
महागाई: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे.  गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय बाजार: गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण होत आहे. कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल ७५.९५ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तेल कंपन्या: तेल कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशातील बहुतांश शहरांमध्ये वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलसाठी १०० रुपयांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहेत. पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेल ९० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नेमके कधी कमी होणार, याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. दरम्यान, कच्चा तेलाचे दर झपाट्याने कमी झाल्याने आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ, असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जर असं झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल स्वस्त होणार? जन...

कापसाचे दर वाढतीलच याची शाश्वती नाही

इमेज
 भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खुल्या बाजारातील सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला ७ हजार ८०० रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येणार नाही. सरकीचे दर उत्पादनही घटले 👉खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत. 👉गेल्या वर्षी ४ हजार २०० रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी ३ हजार ३०० ते ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे

दुधाळ जनावरांसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान

इमेज
  मुंबई :   पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून  अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप केली जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे दुधाळ जनावरे वाटप योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाबीएमएस वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास ९ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत एक महिना असणार आहे,  या वैयक्तिक लाभाच्या योजनेचे १ हजार १३४  लाभार्थी उद्दिष्ट असणार आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी जास्त अर्ज दाखल झाले होते, दरम्यान पात्र अर्जदारांना अगोदर संधी दिली जाणार आहे. ★  पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानापर्यंत दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते. ★  गेल्यावर्षी दीड हजार नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. या लाभाथ्र्यांना दहा शेळ्या, मेंढ्या किंवा गाय गटामध्ये दोन गायी वितरित करण्यात आल्या आहेत.  वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील पशुपालकांन...

या गावांमध्ये दुष्काळ जाहीर, पाहा तुमच्या गावाचे नाव.

इमेज
मुंबई : नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्र. २ येथील दि. १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे. सदर मंत्रीमंडळ उपसमितीस संदर्भाचीन क्र.२ येथील दि.५ डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये सन २०१८ च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी/ सनियंत्रण ठेवण्यासाठी / निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. संदर्भ क्र. २ येथील दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार या मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आलं आहे. या मंत्रिमंडळ उपसमिती...

6,000 हून अधिक सापांना पकडले

इमेज
infopedia24. in   16 वर्षांची असल्यापासून सुरू केले साप पकडायला , 9 वर्षांत 6,000 हून अधिक सापांना पकडले . नवी दिल्ली : वेदप्रिया गणेशन या चेन्नईच्या रहिवासी आहेत.ती व्यवसायाने पाळीव स्टायलिस्ट आहे. तिला वन्यजीव  बचावकर्त्या म्हणून ओळखले जाते.  वेदप्रिया 16 वर्षांची असताना तिचे सापांशी खास नाते निर्माण झाले. 9 वर्षात त्यांनी 6,000 हून अधिक सापांना वाचवले आहे. वेदप्रिया पश्चिम घाट वन्यजीव संरक्षण ट्रस्टच्या मुख्य समन्वयक आहेत. ती वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रमही चालवते. सापांव्यतिरिक्त त्यांनी इतर अनेक वन्यप्राण्यांची सुटका करून त्यांचे पुनर्वसनही केले आहे. हे पारंपारिकपणे पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे. पण, वेदप्रियाने या क्षेत्रात आपली वेगळी ओळख तर निर्माण केलीच पण पुरुषांच्या वर्चस्वालाही आव्हान दिले आहे. लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती, वेदप्रियाचा लहानपणापासूनच प्राण्यांशी एक वेगळाच संबंध होता. पुढे ही त्यांची आवडही बनली. नंतर वेदप्रियाने योग्य प्रशिक्षण घेतले जेणेकरून ती वन्यजीवांचे बचाव आणि पुनर्वसन करू शकेल. त्यांनी इरुला जमातीच्या लोकांकडून...

पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु

इमेज
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत.  यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सा दरीकरणात देण्यात आली.  खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती.  आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.  राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.   प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे.  यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विम...

मंत्रिमंडळात घेण्यात आले महत्वाचे निर्णय

इमेज
  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉  संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे : ✅  मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार  ✅  राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ  ✅  आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता ✅  राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी ★ आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सविस्तर निर्णय : ◆ उच्च व तंत्रशिक्षण विभाग राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता आता राज्यातील  शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्...

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे

इमेज
ड्रॅगन हे एक प्रकारचे फळ आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता आहे. ड्रॅगन फळांचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. ड्रॅगन फळामध्ये तीन प्रकार आहेत . १) फळाची वरची साल लाल आणि गर लाल २) फळाची वरची साल लाल आणि गर पांढरा ३) फळाची वरची साल पिवळी आणि गर पांढरा ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे? कोलेस्ट्रॉल ड्रॅगन फ्रूट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.  पचन ड्रॅगन फळ पचन सुधारण्यास मदत.   हाडे हाडे आणि दात कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फळाचे सेवन करू शकता.   केस ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅटी अॅसिड असते. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.   प्रतिकारशक्ती ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.   त्वचा ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक घटक आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आजार   डेंग्यू व मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते, मधुमेह ,कर्करोग, संधिवात ,दमा, नियंत्रित करण्यास मदत होते,असे मानतात. ह...

अनेक राज्यांना चक्रीवादळाचा धोका

इमेज
मुंबई : बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने देशातील काही राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट आले आहे.तसेच ओडिसा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यातील एक चक्रीवादळ 'बिपरजॉय'पेक्षाही जास्त धोकादायक असू शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला असल्याचे वृत्त ए एन आय ने दिले आहे.  वृत्तानुसार, ओडिसा किनारी भागात १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा ताशी वेग ४५ ते ६५ किमी इतका असू शकतो. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. #WATCH | Delhi: On a weather update, Soma Sen, IMD Senior Scientist, says, "...A low-pressure area has been formed over the west-central Bay of Bengal... This system will get intensified and will go northwards... There may be rain on November 15th, 16th, and 17th in east India… pic.twitter.com/ZrPtrw1k3w — ANI (@ANI) November 15, 2023 ओडिशा किनारपट्टी भागात वाहणाऱ्या या वाऱ्याचं रुपांतर पुढे चक्रीवादळात होऊ शकतं. यातील एक चक्री...

पाणबुङी Attack कशी करती.पहा सविस्तर माहिती

इमेज
पाणबुङी   : भारत पाणबुडीच्या मामल्यात एवढा कसा मागे राहिला, भारताला चीनचे बरोबरी करायला पन्नास वर्षे लागेल,नौसेनाच्या अधिकाऱ्याने एअरक्राफ्टवर एवढा भरोसा केला पण पाणबुडी बद्दल एवढे मागे का  : बालाकोट सर्जिकल स्ट्राइक  भारत पाकिस्तानची पानबुडी ट्रेस करीत होता, भारताला 21 दिवस लागले, एवढ्या दिवसात पाकिस्तानने किती विध्वंस केला असता. : भारताच्या पाणबुडी बद्दल सविस्तर माहिती घेऊ : पाण्याच्या आत मध्ये असते पाण्यामध्ये रडार सैटॅलाइट पकडू शकत नाही. : भारताने हायब्रीड टेक्नॉलॉजी आणली: डिझेल ने बॅटरी चार्ज केली ,पाण्याच्या आत मध्ये गेले की बॅटरीवर अन पाण्याच्या वर आले की डिझेलवर,ही बॅटरी पाण्यामध्ये दोन दिवस चालते परत त्याला वर येऊन चार्ज करावा लागत ,याला डिझेल इलेक्ट्रिक म्हणतात.पाण्याच्या वर आल्यावर त्याला रडार पाहत असायचे  मग ती दुश्मनच्या नजरेत येत असत, म्हणून भारताने नवीन टेक्नॉलॉजी चा वापर सुरू केला. :Smmkeling टेक्नॉलॉजी : वापर सुरू केला त्यामुळे पाण्याच्या वर एक पाईप राहायचा तो ऑक्सिजन घ्यायचा पाणबुडी चालायचे पण तो पण रडाच्या नजरेत यायचा भारताला एक वेगळी टेक्नॉलॉजी प...

अबब!! कुत्रा चावलाय? तुम्हाला मिळतील 10 हजार रुपये; पंजाब अन् हरयाणा न्यायालयाचा निकाल

इमेज
चंदीगड : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक आदर्श ठेवण्याची शक्यता असलेल्या एका निकालात, कुत्रे आणि गुरेढोरे यांसारख्या भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यांच्या बाबतीत नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य "प्राथमिकपणे जबाबदार" असेल असे म्हटले आहे. कुत्रा चावण्याच्या प्रकरणांमध्ये, मदत किमान 10,000 रुपये "प्रति दात चिन्ह" आणि किमान 20,000 रुपये प्रति 0.2 सेंटीमीटर जखमेवर असेल जिथे मांस निघून गेले आहे असे म्हटले आहे. भटक्या प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांशी संबंधित १९३ याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.  भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर देशात जोरदार चर्चा सुरू असताना हा निर्णय आला आहे. वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक, 49 वर्षीय पराग देसाई यांच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या मृत्यूने वादाला एक नवीनच उधाण आले होते. भटक्या कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केल्याने श्रीमान देसाई यांना रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील निवेदनात म्हटले आहे. या दुःखद घटनेनंतर लगेचच, सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या एका भागाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी तातडीची पावले उ...

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर समुद्राच्या किनाऱ्यावर इतके दगड का ठेवले आहेत? गुप्तचर माहिती जाणून घेतल्यावर तुमचे डोके फिरेल

इमेज
  मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्र किनाऱ्यावर इतके का ठेवले आहेत? स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणार्‍या मुंबईला भेट देण्याचे लोक जेव्हा कधी ठरवतात, तेव्हा सर्वप्रथम ते मरीन ड्राइव्हला भेट देतात. आणि का जाऊ नये, इथले दृश्य असे आहे की ते लोकांना रोमँटिक बनवते. येथे जोडप्यांची गर्दी, मित्रांची गर्दी आणि ये-जा करणाऱ्यांची गर्दी सर्वाधिक दिसते. पण मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी दगड का पडलेले आहेत, हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का? तेही फक्त एक नाही तर अनेक... हे नैसर्गिक आहेत की माणसांनी बनवलेले आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. मरीन ड्राइव्ह मुंबईतील मरीन ड्राईव्ह 1920 च्या सुमारास बांधण्यात आला. मरीन ड्राईव्हच्या भव्य वळणावर बसवलेले सुंदर पथदिवे रात्रीच्या वेळी प्रज्वलित होतात तेव्हा इथला नजारा वेगळाच असतो, म्हणून याला केन्स नेकलेस असेही म्हणतात. रात्रीच्या वेळी उंच इमारतींमधून मरीन ड्राइव्ह पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यांनी टेट्रापॉड दगड ठेवले मरीन ड्राईव्हवर गेल्यावर लोकांना समुद्र पाहण्याची इच्छा असते आणि बसून पाहण्याचा आनंद उभं राहून मिळू शकत नाही. येथे बसण्य...

कुलदीप यादवच्या शेवटच्या दोन षटकांनी संपूर्ण खेळच बदलून टाकला

इमेज
  मुंबई : न्यूझीलंड विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी 60 चेंडूत 132 धावांची गरज होती. सुटे विकेट्स आणि दोन संच फलंदाजांच्या उपलब्धतेमुळे हे आव्हान अशक्य नव्हते. त्यानंतर मोहम्मद सिराजने चेंडू आणला. ग्लेन फिलिप्सने त्याला दोन षटकार ठोकले आणि षटकात 20 धावा झाल्या. भारतीय चाहत्यांची उसासे थांबवण्यासाठी हे पुरेसे होते. आता न्यूझीलंडला 9 षटकात 54 चेंडूत 112 धावा हव्या होत्या. ग्लेन फिलिप्स मूडमध्ये होता पण रोहित शर्माने त्याच्यासाठी आधीच तयारी केली होती. कुलदीपने विजय निश्चित केला रोहित शर्माने रवींद्र जडेजाचा स्पेल संपवला पण कुलदीप यादवची दोन षटके वाचवली. 41व्या षटकात कुलदीप आक्रमक झाला. कुलदीपचा चायनामन बॉल समजून न घेता सर्वोत्तम फलंदाज फिलिप्स पेस खेळत मोठे झाले आहेत. कुलदीपने ग्लेन फिलिप्सला दोन बॉल डॉट केले आणि तिसर्‍यावर सिंगल दिली. त्यानंतर शतक झळकावणाऱ्या डॅरेल मिशेलनेही दोन डॉट बॉल खेळले. न्यूझीलंडने प्रति षटकात सुमारे 13 धावा केल्या होत्या, तर त्यांचे फलंदाज 41 व्या षटकात केवळ दोन धावा करू शकले. चॅपमनला काहीच समजले नाही. बाहेर पडले. कुलदीप यादव ४४ वे षटक घेऊन ...

शेतकऱ्यांनो, आजच ग्रामपंचायतीकडे विहिरीसाठी नाव द्या, ही आहे अंतिम आराखड्याची मुदत

इमेज
मुंबई : मनरेगाचा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत देण्यात आली असून रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळी आणि राज्यभरातील दहा लाख हेक्टरवर फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग आणि बांबू लावगड करण्याचा आराखडा तयार करा असे आदेश रोहयो विभागाने दिले आहेत. राज्यातील ४० तालुके आणि इतर १७८ तालुक्यांमधील एक हजार महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट तयार करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. दुष्काळी भागातील बाल-माता मृत्यू झालेल्या कुटुंबासह कुपोषित बालके असलेली कुटुंब, निरक्षक कुटुंब, शाळाबाह्य मुले असलेली कुटुंब व भूमिहीन कुटुंबांना प्राधान्याने मनरेगातून रोजगार मिळणार आहे. राज्यात जॉबकार्ड असलेल्यांची संख्या एक कोटी ३० लाख इतकी आहे.दुष्काळग्रस्त भागातील लोकांना केंद्राच्या माध्यमातून १०० दिवस तर राज्य सरकारकडून २६५ दिवस रोजगार मिळणार आहे. त्यातून २६६ प्रकारची कामे केली जाणार आहेत. त्यात विहिरी, शेततळे, नाला बंडींग, माती नालाबांध, पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे...

मुघल इतिहासातील या 3 राण्यांच्या सौंदर्याने जगाला भुरळ घातली होती.

इमेज
आज आम्ही तुम्हाला मुघल इतिहासातील तीन सुंदर राण्यांबद्दल सांगणार आहोत. मुघलांनी अनेक वर्षे आपल्या देशावर राज्य केले. यामध्ये अनेक राण्यांचाही समावेश होता. नूरजहाँ मुघल सम्राट जहांगीरची पत्नी नूरजहाँ देखील तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. मुघल राजवटीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सलीमा सुलतान बेगम तैमुरी राजघराण्यातील सलीमा सुलतान बेगमही खूप सुंदर होत्या. ती अकबराची दुसरी पत्नीही होती. या राण्यांच्या सौंदर्याचे उदाहरण आजही दिले जाते. मुघल साम्राज्याच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. 

राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता

इमेज
  मुंबई : अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्यासह देशातील हवामानावर परिणाम होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाची हजेरी पाहायला मिळेल. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. कोकण किनारपट्टी भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

शमीच्या सात विकेट , सलग दहाव्या विजयासह भारत फायनलमध्ये

इमेज
मुंबई  : उफ काय होतं ते? भारताच्या दुष्काळानंतर, न्यूझीलंडचे युद्ध पाहिले... तेही किती छान दृश्य होते. रोहित शर्माचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असून वनडेतील चौथा विजेतेपद सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने मोठे लक्ष्य ठेवले तेव्हा किवीज धावांच्या डोंगराखाली गाडले जातील, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. डॅरिल मिशेलने (119 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 134 धावा) चांगली झुंज दिली. न्यूझीलंडचा पराभव झाला असेल, पण या फलंदाजाने सर्व चमक चोरून नेली. विराट कोहलीचे 50 वे शतक आणि श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने 70 धावांनी विजय मिळवला. पण 397 धावा झाल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा करू शकला. मोहम्मद शमीने सात विकेट घेतल्या. अशाप्रकारे आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत न्यूझीलंडचे भूत मोडण्यात भारताला यश आले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. भारताचा हा सलग 10वा विजय आहे. हा देखील एक विक्रमच आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातील विजेतेपदासह ...

विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा विक्रम

इमेज
मुंबई : कोहलीने एकदिवसीय सामन्यातील ५० वे शतक ठोकून विक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा भारतीय फलंदाज पहिला ठरला आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रमही मोडला. मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचे दोन महत्त्वाचे रेकॉर्ड मोडले. विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक हे आयसीसी स्पर्धेतील नॉकआउट सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्याविराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक हे आयसीसी स्पर्धेतील ५० एकदिवसीय शतक करणारा तो पहिला ठरला तेंडुलकरच्या ४९ शतकांना मागे टाकत - आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रमही मोडला. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या; बुधवारच्या उपांत्य फेरीत ८०वी धावा केल्यावर कोहलीने ही संख्या पार केली आणि एकदिवसीय विश्वचषकात ७०० धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला. कोहली 113 चेंडूत 117 धावा करून बाद झाला तोपर्यंत त्याच्या या स्पर्धेत 101.57 च्या सरासरीने आणि 90.68 च्या स्ट्राईक रेटने 711 धावा होत्या. सचिनने त्याच्या ४५१ व्या एकदिवसीय डावात ४९ वे शतक झळकावले होते, त...