पाणबुङी Attack कशी करती.पहा सविस्तर माहिती
![]() |
पाणबुङी |
: बालाकोट सर्जिकल स्ट्राइक
भारत पाकिस्तानची पानबुडी ट्रेस करीत होता, भारताला 21 दिवस लागले, एवढ्या दिवसात पाकिस्तानने किती विध्वंस केला असता.
: भारताच्या पाणबुडी बद्दल सविस्तर माहिती घेऊ:
पाण्याच्या आत मध्ये असते पाण्यामध्ये रडार सैटॅलाइट पकडू शकत नाही.
: भारताने हायब्रीड टेक्नॉलॉजी आणली:
डिझेल ने बॅटरी चार्ज केली ,पाण्याच्या आत मध्ये गेले की बॅटरीवर अन पाण्याच्या वर आले की डिझेलवर,ही बॅटरी पाण्यामध्ये दोन दिवस चालते परत त्याला वर येऊन चार्ज करावा लागत ,याला डिझेल इलेक्ट्रिक म्हणतात.पाण्याच्या वर आल्यावर त्याला रडार पाहत असायचे मग ती दुश्मनच्या नजरेत येत असत, म्हणून भारताने नवीन टेक्नॉलॉजी चा वापर सुरू केला.
:Smmkeling टेक्नॉलॉजी:
वापर सुरू केला त्यामुळे पाण्याच्या वर एक पाईप राहायचा तो ऑक्सिजन घ्यायचा पाणबुडी चालायचे पण तो पण रडाच्या नजरेत यायचा भारताला एक वेगळी टेक्नॉलॉजी पाहिजे होते आणि ते भारताने बनवली.
:AIP=Air Independent propulsion टेक्नॉलॉजी:
यामध्ये AIP मशीन बसवले ते आत मध्ये ऑक्सिजन आणि hydrogen साह्याने इलेक्ट्रिक सिटी बनवली जाते आणि ते मशीन बायोटॉयलेट ने भी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते याला बाहेर यायची गरज नाही,हे पंधरा दिवस पाण्यामध्ये राहायची.भारत DRDO टेक्नॉलॉजी ने ही मशीन बनवली भारत जवळ जे पाणबुङीआहे ते फ्रान्सने बनवलेले आहेत.
: न्यूक्लिअर समरी पाणबुडी:
A.I.P चा पण बाप आहे तीन महिने पाण्यामध्ये राहू शकते तसे ती वर्षभर पण पाण्यामध्ये राहू शकते पण आत मध्ये असलेल्या माणसांना राशन पाण्यासाठी वर यावे लागते.
:न्यूक्लिअर समरी पाणबुङी चे दोन प्रकार:
: Attack समरी:
हे पाण्याच्या आत मध्ये असणारे मिसाईल वर Attack करीत.भारताजवळ Attack समरी नाही.
:मिसाईल समरी:
पाणबुडी पाण्याच्या आत मध्ये राहून पाण्याच्या वर असणारे मिसाईलवर मारा करते.